Sunday 12 May 2013

महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री ना. जयंत पाटील


महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री ना. जयंत पाटील यांनी गारदी येथे करंज ओढ्याच्या कामांची पाहणी करून प्रशंसा केली. राज्याला आता शिरपूर प्याटर्न बरोबरच गार्डी  प्याटर्न मिळाला आहे असे ते म्हणाले. 

No comments:

Post a Comment